गडचिरोली : राज्यातील अविकसित, नक्षलग्रस्त जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गडचिरोलीचा कायापालट करू पाहणारा भारतमाला परियोजना आणि समृद्धी महामार्गाला ओडिशाहून आलेल्या २३ रानटी हत्तींचा धोका निर्माण झाला आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वनसंरक्षकांनी गोंदिया गडचिरोलीतील रानटी हत्तींचा वावर असलेल्या परिसराला हत्तींसाठी संरक्षित क्षेत्र करण्यासंदर्भातील प्रस्ताव वनविभागाच्या वन्यजीवरक्षा व संचालक विभागाकडे सादर केला आहे. त्यामुळे प्रामुख्याने या भागातून जाणारे हे दोन महामार्ग प्रकल्प अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा