चंद्रपूर: देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती. तेव्हा घाबरु नका असे आवाहन चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने केले आहे.

हा संदेश केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. याबाबतचे सविस्तर परिपत्रक संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेले आहे. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली.

Four special trains will run from Nagpur for Kumbh Mela
नागपूरहून कुंभमेळासाठी चार विशेष गाड्या धावणार
12-year-old girl diagnosed with Guillain-Barre syndrome
‘जीबीएस’ची चंद्रपूर जिल्ह्यात धडक, १२ वर्षीय मुलीला लागण;…
Dama experiment at Government Medical College in Yavatmal
यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘डामा’चा प्रयोग, नेमका काय आहे हा प्रकार? जाणून घ्या…
Metro service for cricket fans in Nagpur till 11.30 pm on 6th february
नागपूरच्या क्रिकेट रसिकांसाठी मेट्रोची सेवा रात्री ११.३० पर्यंत
Exhibition of Shivashastra and Shaurya Saga at Central Museum in Nagpur
शिवरायांची ‘वाघनखे’ बघायची असतील तर नागपूरला चला
Concerns among aspiring candidates due to delay in local body elections
स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुका लांबल्‍याने अस्‍वस्‍थता
1527 men filed complaints in bharosa cell set up for women
महिलांचे माहेरघर भरोसा सेलमध्ये तब्बल १५२७ पुरुषांनी केल्या तक्रारी, पत्नीपीडित पुरुषांनाही मिळाला न्याय
is state currently stopped issuance of birth certificates to track down illegal Bangladeshi citizens
अवैध बांगलादेशी नागरिकांचा शोध सुरू? ‘या’ आदेशाने चर्चेस बळ
Absconding young man in MPSC case is agent in Kotwal recruitment
एमपीएससी प्रकरणातील फरार युवक कोतवाल भरती प्रकरणातील एजंट…

हेही वाचा… गोंदिया: चालत्या स्कुटीला अचानक लागली आग; गाडी जळून झाली झाली राख

यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे. देशभरातील लोकांच्या स्मार्टफोनवर सकाळी १०.२० वाजेच्या सुमारास एक इमर्जन्सी अलर्ट आला. तुमच्याही मोबाईलवर असा अलर्ट आला असेल, तर काळजी करण्याची गरज नाही. सध्या कोणताही धोका आलेला नसून, ही केवळ एक चाचणी होती.

हेही वाचा… वर्धा : अखेर त्या बिबट्याचा उपचारादरम्यान कावीळने मृत्यू

केंद्र सरकारच्या टेलिकम्युनिकेशन विभागाने हा अलर्ट जारी केला होता. या माध्यमातून आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये, किंवा मोठ्या संकटावेळी देशातील सर्व नागरिकांना एकाच वेळी सूचना देण्याच्या यंत्रणेची चाचणी घेण्यात आली. यामुळे भविष्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व नागरिकांना वेळेत अलर्ट मिळणार आहे असे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेश कोंडावार यांनी कळविले आहे.

Story img Loader