नागपूर: भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख, शिक्षण महर्षी, कृषी महर्षी व अमरावतीच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांना भारतरत्न उपाधीने गौरविण्यात यावे ही मागणी आता सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीचे हे वर्ष आहे. त्यामुळे या मागणीला आता विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा