वर्धा : कालावधी संपल्याने राज्यातील बहुतांश नगर पालिकेत प्रशासक नियुक्त करण्यात आले आहे. तेच आता पालिकांचे कर्तेधर्ते असल्याने निर्णय घेण्यास मोकळे आहेत.करवाढ हा असाच एक मुद्दा.नियमित अंतराने घरकर व पाणीपट्टी वाढविण्याची तरतूद आहे. तशी वेळ आल्याने प्रशासकांनी खाजगी कंपनीमार्फत सर्वेक्षण करीत नवी करवाढ सुचविली. ती जाहीर होताच सर्वत्र ओरड सुरू झाली आहे. मोर्चे निघाल्यानंतर सिंदी, हिंगणघाट येथील करवाढ स्थगित करण्यात आली. वर्ध्यात ओरड सुरू झाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा