नागपूर : मराठावाड्यातील मराठा समाजास कुणबी जात प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेली समिती घटनाबाह्य आहे. एखाद्या जातीची पडताळणी करण्याचा, जाती संबंधित व्यक्तीची मागासवर्गीय वैधता तपासण्याच्या सर्व वैधानिक मार्गाला सरकारने तिलांजली दिली आहे, असा आरोप राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने केला.

हेही वाचा – नागपूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा! खुर्च्यांची तोडफोड झाल्यानंतर पोलिसांचा सौम्य लाठीमार

online rummy, High Court, State Govt,
ऑनलाईन रमी हा खेळ संधीचा की कौशल्याचा भाग ? राज्य सरकाला भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sanjay gandhi national park contribution to mumbai is more than the bmc budget
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे योगदान हे महापालिकेच्या अर्थसंकल्पापेक्षा भरीव; उच्च न्यायालयाची टिप्पणी
Important observations in the hearing letter of the National Green Tribunal regarding development works by blocking drains
नाले बंदिस्त करून विकासकामे करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना चपराक; राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाच्या सुनावणी पत्रात महत्वाची निरीक्षणे
Mokka action against the leader and accomplices of Enjoy Group in Gherpade Peth Pune news
घाेरपडे पेठेतील एन्जाॅय ग्रुपच्या म्होरक्यासह साथीदारांवर मोक्का कारवाई
Supreme Court orders submission of report on Mhada building developers mumbai
पुनर्विकासातील सामान्यांच्या ‘म्हाडा’ सदनिका अद्याप विकासकांकडेच? सर्वोच्च न्यायालयाकडूनही अहवाल सादर करण्याचे आदेश
government has the right not to grant reservation but to check backwardness claim of the petitioners opposing the Maratha reservation Mumbai new
मराठा आरक्षण: सरकारला आरक्षण देण्याचा नाही तर मागासलेपण तपासण्याचा अधिकार; १०५ व्या घटनादुरूस्तीचा चुकीचा अर्थ
Court orders state government to publish advertisement for Chief Information Commissioner post Mumbai news
मुख्य माहिती आयुक्तपदासाठी सुयोग्य व्यक्ती सापडेना; राज्य सरकारचा उच्च न्यायालयात अजब दावा

हेही वाचा – “यावेळी मुस्लिमांनी मला मतदान करण्याचे..”, काय म्हणाले गडकरी?

ही समिती म्हणजे आरक्षण धोरण कायदा व जातवैधता पडताळणी प्रक्रियेवर खुले अतिक्रमण आहे. सरकारच्या अशा घटनाबाह्य कृतीला न्यायालयाच्या माध्यमातून थांबवण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीने ॲड. भूपेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्यसंयोजक नितीन चौधरी, बापू चरडे, तुषार पेंढारकर, अरुण पाटमासे उपस्थित होते.