चंद्रपूर: सतत दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आक्सापुर येथील मामा तलाव व रान तलाव असे दोन तलावाची मधोमध असलेली पार फुटल्याने शेकडो हेक्टरवरील धानपिक खरडून गेल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले आहे.गोंडपिपरी तालुक्यातील आक्सापुर येथे बुधवारला रात्रौ सुमारास मुसळधार पाऊस झाल्याने मामा तलाव, रान तलाव या दोन्ही तलावाची पार फुटली. तलावाच्या आजूबाजूच्या शेतशिवारात धान पिकांची राेवणी झाली होती. तलावाची पाळ फुटल्याने रोवणी केलेले धानपिक वाहून गेले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा