नागपूर : मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात चित्त्यांच्या मृत्यूबाबत गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला जाब विचारला. अवघ्या एका वर्षात ४० टक्के चित्त्यांचा मृत्यू हे चांगले संकेत नाहीत. चित्त्यांना वेगवेगळ्या अभयारण्यात हलवण्याची शक्यता तपासा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. केंद्राने याप्रकरणी त्यांची प्रतिक्रिया नोंदवण्याची तयारी दर्शवली असून पुढील सुनावणी येत्या एक ऑगस्टला होणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा