अमरावती : जनगणना आणि निवडणूक विषयक कामे वगळता कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत, अशी शिक्षण हक्क कायद्यात तरतूद असताना सतत चालणाऱ्या मतदार नोंदणीत शिक्षकांना गुंतवले गेले आहे. त्यात भरीस भर आता निरक्षरांचे सर्वेक्षण करण्याचे कामही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांकडे सोपविण्यात आले आहे. यातून शिक्षकांची छळवणूकच होणार आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती पाहता शिकवण्याचे काम सोडून हे काय भलतेच करीत आहात, असे टोमणे शिक्षकांना ऐकावे लागत आहेत, अशी तक्रार महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने शिक्षण संचालक महेश पालकर यांच्याकडे केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा