चंद्रपूर : माणूस महत्त्वाचा की वाघ महत्त्वाचा, वाघाला शूट करण्याचे आदेश द्या, जिल्हा प्रशासनाला हा शेवटचा इशारा आहे. ग्रामस्थांनी वाघाला ठार केले, विष प्रयोग केला तर त्याला ग्रामस्थ जबाबदार राहणार नाही, हे वन मंत्री यांनी लक्षात घ्यावे, असा इशारा माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला.

सावली तालुक्यातल्या वाघोली- बुटी गावात वाघाच्या हल्ल्यात प्रेमिला रोहनकर ही महिला ठार झाली. त्यानंतर वडेट्टीवार यांनी माध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना तीव्र संताप व्यक्त केला. तात्काळ वाघाला ठार मारावे अन्यथा वाघ मृत आढळल्यास ग्रामस्थांना जबाबदार धरू नका असा निर्वाणीचा इशारा वडेट्टीवारांनी दिला.

gajlakshmi
२६ जुलैपासून ‘या’ ३ राशींवर होईल माता लक्ष्मीची कृपा! शुक्र-गुरुच्या युतीमुळे निर्माण होईल ‘गजलक्ष्मी राजयोग’, चांगले दिवस येणार
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Fake police entered rikshaw tried Scamming a Girl over Vape for 50 k girl recorded it went viral on social media
‘तो’ अचानक रिक्षात शिरला अन्…, तिच्या एका निर्णयामुळे टळली दुर्घटना! तरुणीबरोबर नेमकं काय घडलं? धक्कादायक VIDEO एकदा पाहाच
madhuri dixit reveals both sons having inherited love for cooking
“माझ्या दोन्ही मुलांना…”, माधुरी दीक्षितने पतीला ‘या’ गोष्टीचं दिलं श्रेय, आठवण सांगत म्हणाली, “अमेरिकेत असताना…”
Shocking video Tiger Vs Lion Fight Who Will Win Animal Video Viral on social media
Video: जंगलाचा खरा राजा कोण? वाघ आणि सिंह एकमेकांना भिडले अन्…मृत्यूच्या या खेळात कोण जिंकलं? VIDEO चा शेवट पाहून व्हाल हैराण
tigers death loksatta article
अन्वयार्थ : वाघांच्या मृत्यूची जबाबदारी कोणाची?
Ram Gopal Varma Gets Emotional after watching satya movie 27 years
“कंठ दाटून आला अन्…”, २७ वर्षांनंतर ‘सत्या’ चित्रपट पाहिल्यावर राम गोपाल वर्मा यांची ‘अशी’ झाली होती अवस्था; म्हणाले, “यशामुळे आंधळा…”
Hemant Dome
अमेय वाघ व हेमंत ढोमे यांच्यात अनेक वर्षे होता अबोला; खुलासा करत म्हणाले, “खूप भयानक…”

हेही वाचा >>> नागपूर : कोराडी वीज प्रकल्प आंदोलनात आदित्य ठाकरेंची उडी!, गावकरी व शेतकऱ्यांशी संवाद साधणार

याच गावात गेल्या पंधरा दिवसात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थ ठार झाल्याची ही दुसरी घटना असून त्यामुळेच ग्रामस्थ संतापले आहेत. दरम्यान या क्षेत्राचे आमदार वडेट्टीवार यांनी या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वनविभागावर टीका केली.

Story img Loader