अमरावती : विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावती शहरातील बेलोरा विमानतळाच्या विकासाचे काम गेल्या पंधरा वर्षांपासून रखडले आहे. ‘उडे देश का आम नागरिक’ हे घोषवाक्य घेऊन २०१६ मध्ये केंद्र सरकारने सुरू केलेल्या ‘उडान’ या योजनेत अजूनही अमरावतीचा समावेश झालेला नाही. अमरावतीतून विमान वाहतूक सुरू होणे, हे अजूनही मृगजळच आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा