अमरावती : जिल्ह्यातील रिद्धपूर या महानुभाव पंथाच्या प्रमुख केंद्राचे मराठी साहित्याच्या विकासातील महत्त्वाचे योगदान लक्षात घेऊन या ठिकाणी मराठी विद्यापीठाच्या स्थापनेची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आली. तज्ज्ञांची समिती पंधरा दिवसांत नेमण्याची घोषणा तीन वेळा करण्यात आली, पण अद्यापही समिती स्थापन न करण्यात न आल्याने विद्यापीठाच्या स्थापनेत नमनालाच अडथळे निर्माण झाले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा