चंद्रपूर: शाळा सुटल्यानंतर वर्धा नदीपात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या पाचव्या वर्गातील तीन शाळकरी मित्रांचा बुडून दुदैवी मृत्यू झाल्याची घटना गोंडपिपरी तालुक्यातील तोहोगाव येथे शनिवारी दुपारी घडली. प्रतिक नेताजी जुनघरे (११), निर्दाेष ईश्वर रंगारी (११), बन्नी सुरेश रायपुरे (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.

प्रतिक, निर्दाेष, बन्नी यांच्यासह चांदेकर नामक हे चौघे बालक सकाळी शाळा संपल्यानंतर दुपारी खेकडे पकडण्यासाठी वर्धा नदीपात्रावर गेले होते. त्यानंतर प्रतिक, निर्दाेष, बन्नी हे तिघेही पाण्यात उतरले मात्र, त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले. हे बाहेर उभ्या असलेल्या चांदेकर नामक बालकाच्या लक्षात येताच त्यांने भीतीपोटे थेट गाव गाठत घटनेची माहिती ग्रामस्थांना दिली. यानंतर संपूर्ण गाव वर्धा नदीपात्राजवळ जमा झाले. घटनेची माहिती कोठारी पोलिसांना देण्यात आली असून पोलीस बालकांचा शोध घेत आहे.

SC to hear plea seeking safety measures for devotees at Mahakumbh on Feb 3
कुंभमेळ्यासंबंधी याचिकांवर आज सुनावणी
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Which schools in Wardha district have water that is dangerous to drink
धोकादायक! ‘या’ शाळांतील पाणी पिण्यास घातक, जीवावर बेतणार…
Girl dies after falling from fourth floor of building in Dombivli
डोंबिवलीत इमारतीच्या चौथ्या माळ्यावरून पडून बालिकेचा मृत्यू, विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
Man dies after cousin inserts compressor pipe in private parts
काही सेकंदाची मस्करी जीवावर बेतली; गुदद्वाराजवळ कम्प्रेसर पाईप नेल्याने तरुणाचा मृत्यू
rain of money through superstition and witchcraft in patur forest
अंधश्रद्धा व जादूटोण्यातून पैशांचा कथित पाऊस… पातूरच्या जंगलात नेमकं घडलं काय?
Five peacocks and some birds died simultaneously in farm in Khairi near Kamathi
पाच राष्ट्रीय पक्ष्यांचा मृत्यू अन् बर्ड फ्ल्यू…
19 to 20 people die in road accidents every month
ठाणे : प्रत्येक महिन्यात १९ ते २० जणांचा रस्ते अपघातात मृत्यू
Story img Loader