नागपूर : टिपेश्वर अभयारण्यातील उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे याठिकाणी वाघांची संख्या वाढत आहे. मात्र, वाढणाऱ्या वाघांच्या तुलनेत अधिवास कमी पडत असल्याने येथून वाघ बाहेर पडत आहेत. त्याचाच फायदा शिकारी घेत असल्याचे नुकतेच वाघिणीच्या गळ्यात अडकलेल्या फासवरून स्पष्ट झाले आहे. राज्यातील वाघांवर बहेलिया शिकाऱ्यांचे संकट गडद झाले असताना या घटनेने राज्यातील वाघांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. टिपेश्वर अभयारण्यात वाघांची सर्वाधिक संख्या आहे. येथील वाघ संपूर्ण राज्यात स्थलांतर करीत आहेत. तीन हजार किलोमीटर पेक्षा अधिकचा प्रवास या अभयारण्यातील वाघांनी केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा