नागपूर: गेल्या आठवड्यात समृद्धी महामार्गावर झालेला अपघात आणि गेल्या काही दिवसात सातत्याने अपघाताची मालिका सुरू आहे. ती खंडित करण्यासाठी जनआक्रोश या सामाजिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. समृद्धी महामार्गावरील अपघातांची कारणे शोधून काढण्यासाठी तसेच, वाहन चालकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी महिन्यातून चार वेळा समृद्धी महामार्गाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्याचा निर्धार जनआक्रोशने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा