अमरावती : वापरलेल्या विजेचे पैसे वेळेवर भरण्यास ग्राहकांकडून टाळाटाळ होत असल्याने महावितरणच्या अमरावती परिमंडळाची एकूण थकबाकी २४८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. तथापि, या आर्थिक वर्षातील मार्च हा शेवटचा महिना असूनही गेल्या ९ दिवसात फक्त २९ कोटी रूपयेच वसूल झाले आहे. त्यामुळे उर्वरित थकबाकी वसुलीकरीता परिमंडळात ‘मिशन २१ डे’ ला सुरूवात करण्यात आली असून मुख्य अभियंता ज्ञानेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात विभाग निहाय उद्दिष्ट ठरवून देण्यात आले असून क्षेत्रीय पातळीवर होणाऱ्या कारवाईचा दररोज आढावा घेण्यात येत आहे़.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा