नागपूर : कुटलाही व्यवसाय उधारी शिवाय चालत नाही, ठोक व्यापारी, उत्पादकांकडून उधारीवर माल घेतो, चिल्लर विक्रेता ठोक व्यापाऱ्याकडून माल घेताना अर्धी रोख व काही उधार ठेवतो, हीच परंपरा पुढे ग्राहकांर्पंत कायम राहते. एका निर्धारित वेळेनंतर उधारीची रक्कम परतही केली जाते.हा सर्व व्यवहार विश्वासार चालतो. वर्षानुवर्षापासून हे व्यवहार सुरू आहे. यातून उधार देणारा आणि उधारीवर माल घेणारा यांच्यात एक नात अधिक घट्ट होते. मात्र गेल्या काही दिवसात नागपुरात याला छेद देणाऱ्या घटना घडल्या आहेत. यामुळे उधार देणारे व्यापारी धास्तावले आहेत. त्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली असून उधारी ‘नकोरे बाबा’ असे म्हणायची वेळ त्यांच्यावर आली आहे. यासाठी कारण ही धक्कादायकआहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा