नागपूर : शहरात अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस विविध उपक्रम राबवित आहेत. मात्र, वाहनचालक सुसाट असल्यामुळे वाहतूक पोलिसांनी वर्षभरात २२ हजार २४६ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ४ कोटी ५० लाख ४३ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला आहे. तरीही वाहनचालक ताळ्यावर आले नसून शहरात सर्रास अतिवेगाने वाहने चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा