वर्धा : समृद्धी महामार्गावरून प्रवास करीत असाल तर सावधान. तुमच्या भरधाव वेगात असलेल्या वाहनास कधीही करकचून ब्रेक लावण्याची आपत्ती तुमच्यावर ओढवू शकते. समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू आहेत. मात्र, अशी कामे करताना अर्ध्या किलोमीटर आधी खबरदारीचा फलक लावणे अपरिहार्य असते. तसेच रेडियमचे लुकलूकते इशारे वाहनचालकांना सावध करण्यास ठेवल्या जातात. मात्र, समृद्धी महामार्गावर काही ठिकाणी दुरुस्तीची कामे सुरू असताना यापैकी एकही सूचना नसल्यामुळे आज अनेक भरधाव वाहनांना करकचूक ब्रेक लावत, वेळेवर गती कमी करीत थांबावे लागले. वैभव काशिकर यांना असाच अनुभव आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा