वर्धा : सेलू तालुक्यातील हिंगणी गावातील १५ वर्षीय दोन शाळकरी मुलींचं अपहरण झाल्याची तक्रार रविवारी दाखल झाली होती. शनिवारी त्या शाळेत जाण्यासाठी घरून बाहेर पडल्या होत्या. मात्र शाळेत गेल्यावर त्यांनी कागदपत्रे आणण्यासाठी सेलू येथे जायचे असल्याचे शिक्षकास सांगून बाहेर पडल्या. दिवसभर त्या कुठे होत्या याचा मागमूस लागला नाही. मात्र रात्री घरी परत न आल्याने त्यांची पालकांनी रात्रभर शोधाशोध केली. शेवटी पालक सेलू पोलीसांकडे गेले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा