नागपूर : भारतीय औषध उद्योगाला जगभरात चांगलीच ख्याती प्राप्त झाली आहे. त्यामुळे स्वस्त आणि दर्जात्मक उत्पादने तयार करण्यासाठी आपल्याला संशोधन आणि नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. हे झाले तर आपल्या औषध उद्योगांमध्ये असलेल्या निर्यातीच्या अफाट क्षमतांचा विस्तार होईल आणि अर्थव्यवस्थेचा ‘५ ट्रिलीयन डॉलर’चा टप्पा गाठणे शक्य होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परिसरात आज शुक्रवारपासून सुरू झालेल्या ७२ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा