नागपूर : काटोल तालुक्यातील कातलाबोडी गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सात सदस्य व सरपंच अशा आठही जागांवर महिलांची बिनविरोध निवड केली.यासाठी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. बुधवारी सकाळी नागपूर येथील देशमुख यांच्या निवास्थानी बिनविरोध निर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा