नागपूर : शेतमालाला योग्य दर मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या विदर्भातील शेतकऱ्यांच्या डोळय़ांत रविवारी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने पाणी आणले. विदर्भात सर्वत्र अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने मोठय़ा प्रमाणात पिकांची हानी झाली. नागपूर जिल्ह्यात काटोल, कळमेश्वर भागात संत्री उत्पादकांनाही याचा तडाखा बसला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा