समृद्धी महामार्गावरून १५० किलोमीटर प्रतितास वेगाने वाहने चालवता येणे शक्य असल्याचा अहवाल आयआयटी, मुंबईने दिले होता. परंतु या महामार्गावर अपघातांची मालिका बघता सुरक्षिततेचा उपाय म्हणून या मार्गावर १२० किलोमीटर प्रतितास अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ११ डिसेंबर २०२२ला समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी पहिला टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यानंतर पहिल्या दिवसापासूनच या मार्गावर अपघाताची मालिका सुरू आहे. त्यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात आले होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा