वर्धा : गेल्या दहा जुलैपासून जिल्ह्यात आलेला पाहुणा गावाकऱ्यांना चांगलाच हैराण करीत आहे. वर्धा जिल्ह्याचा मूळ निवासी नसणारा हा पाहुणा म्हणजे उमरेडच्या जंगलातून आलेला वाघ होय. त्याच्या डरकाळ्या अनेक गावांना जीव मुठीत घेऊन जगायला भाग पाडत आहे. कारण सततचा पाऊस असल्याने वनखात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्याने सळो की पळो करून सोडले आहे. त्यामुळे अफवांचा बाजार गरम झाला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा