अमरावती : कृषी विभागातील भ्रष्टाचाराला विरोध केल्यामुळे राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारने कृषी विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही. राधा यांची बदली केल्याचा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बुधवारी केला. प्रामाणिक अधिकाऱ्यांचे मनोबल खच्ची करण्याची या सरकारची जुनीच कार्यपद्धती असल्याचे ते म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा