चंद्रपूर : पूर्णत: अपयशी ठरलेली अमृत पाणीपुरवठा योजना चंद्रपूरच्या जनतेसाठी विषप्रयोग ठरली आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला असून भ्रष्टाचार करणाऱ्यांची नावे लवकरच जाहीर करणार असल्याचा इशारा माजी पालकमंत्री तथा ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी दिला. याचबरोबर, बारा गावातील लोकांचा विरोध असल्याने रद्द झालेली अंबुजा सिमेंट कंपनीची जनसुनावणी पुन्हा घ्यावी यासाठी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, पर्यावरण सचिव तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी पत्रव्यवहार केल्याची माहिती त्यांनी दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा