वर्धा : सफाई अभियानाचा संदर्भ देत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टोलेबाजी केली. रविवारी रात्री ते येथे सुरू युवकांच्या आंदोलनास भेट देण्यासाठी आले होते. पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी मनुष्य शुद्ध करणारी मशीन व पावडर शोधलाय. सफाई अभियानाच्या निमित्ताने विरोधकांची सफाई करण्यात आली. शिंदे काही खोटे बोलले नाही. ईडी रडारवर असलेले लोकं सत्तेत गेले म्हणजे सफाई झाली. सर्व स्वच्छ झाले.

हेही वाचा – पोलीस विभागातील लाचखोरीत घट; महसूल विभागात सर्वाधिक भ्रष्टाचार

CID , MIDC, Konkan, Bal mane, Uday Samant,
कोकणातील एमआयडीसीच्या घोषणांची सीआयडी चौकशी करा, बाळ मानेंची मागणी; उदय सामंत यांच्या खात्यावर आरोप
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
anna hazare arvind kejriwal
Anna Hazare : “मी त्यांना आधीच सांगितलेलं…”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया
CM Mamata Banerjee at JR doctors protest place near Swasthya
Kolkata Rape Case : “हा माझा शेवटचा प्रयत्न”, आंदोलकांच्या भेटीला गेलेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींचा आंदोलक डॉक्टरांना इशारा!
emand for an inquiry into pm narendra mondis allegations against Rahul Gandhi was rejected
अदानी-अंबानींनी टेम्पो भरून पैसे पाठवल्याचे वक्तव्य, पंतप्रधान मोंदींच्या राहुल गांधीवरील आरोपांच्या चौकशीची मागणी फेटाळली
Jarange agitation, Mahavikas Aghadi,
जरांगे यांचे आंदोलन महाविकास आघाडीच्या फायद्यासाठी – राजेंद्र राऊत
Two bullets entered Vanraj Andekar body according to the postmortem report
वनराज आंदेकरांच्या शरीरात दोन गोळ्या शिरल्या; आरोपींकडून  तब्बल २४ वार, शवविच्छेदन अहवालातून माहिती समोर 
BJP,NCP,SHIV SENA,mahayuti
रामटेकमध्ये शिंदे गटाच्या जयस्वालांचे काम करण्यास भाजप पदाधिऱ्यांचा नकार का?

हेही वाचा – छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार

भाजपाच्या ओबीसी जनजागरण यात्रेवरही त्यांनी मत व्यक्त केले. भाजपाला आमचा प्रश्न आहे की त्यांनी ओबीसीसाठी काय केले ते सांगावे. जातीनिहाय जनगणना केली का, त्याचे उत्तर द्यावे. महिला आरक्षण बिल आणले, त्यात महिलांसाठी किती जागा राखीव केल्या, त्याचे उत्तर द्यावे. राज्य सरकारने कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय घेतला आहे. तो रद्द होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही. हा निर्णय सरकारला परत घ्यावाच लागेल, असा इशारा वडेट्टीवार यांनी दिला.