बुलढाणा : राज्यात मनमर्जी कारभार सुरू असून तिन्ही सत्ताधारी पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याची स्पर्धा सुरू आहे. तिन्ही पक्षाचे ‘मुखींया’ तिजोरी लुटण्याचे काम करीत असल्याची घणाघाती टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. हे चित्र बदलण्यासाठी नागरिकांनी मंत्र्यांना गावबंदी करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हेही वाचा – यवतमाळ जिल्ह्याची पीक पैसेवारी ६१ पैसे; अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संताप

nana patole , reputation , ministers ,
राज्य मंत्रिमंडळातील ६५ टक्के मंत्री कलंकित, पटोलेंचा गंभीर आरोप
Mulund renamed new Dharavi Dharavi redevelopment rehabilitation Mulund residents agitated boards
‘मुलुंडचे लवकरच नवीन धारावी नामांतर’, संतप्त मुलुंडवासियांकडून मुलुंडमध्ये…
Ajit Pawar
Ajit Pawar : “जर कुणी खंडणी मागितली तर…”, अजित पवारांनी बीडमध्ये स्पष्टच सांगितलं; म्हणाले, “काही लोक रिवॉल्व्हर…”
citizens affected by garbage fires in kolhapur
कोल्हापुरात कचरा आगीने त्रस्त नागरिकांकडून संताप; प्रशासक धारेवर, पालकमंत्र्यांचीही भेट
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Praniti Shinde Criticized Devendra Fadnavis
Praniti Shinde : प्रणिती शिंदेंचा आरोप, “देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम, महाराष्ट्र दिवाळखोरीच्या…”
Former MP Vinayak Raut criticizes Industries Minister Uday Samant in ratnagiri
“भाजप नेत्यांची गद्दारांना जागा दाखवायला सुरवात”, उद्योगमंत्री उदय सामंतांवर माजी खासदार विनायक राऊत यांची सडकून टीका
Uday Samant On Shivsena Thackeray group
Uday Samant : “ठाकरे गटाचे ४ आमदार, ३ खासदार अन् काँग्रेसचे ५ आमदार…”, शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “उद्या पहिला ट्रेलर…”

हेही वाचा – सुप्रिया सुळेंची टीका, म्हणाल्या, “दिल्लीचा अदृश्य हात महाराष्ट्राच्या विरोधात”

विदर्भ पंढरी शेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज, रविवारी बारी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानिमित्त वडेट्टीवार येथे आले होते. यावेळी ते म्हणाले, राज्यातील तीन पक्षांचे सरकार सर्वसामान्याच्या मुळावर उठले आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वे नाही की त्यांना मदत नाही. बेरोजगारांची क्रूर थट्टा केली जात आहे. त्यांचे प्रश्न सोडविण्याऐवजी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत आहे. गोरगरीब निराधारांना आधार उरला नाही. तिन्ही पक्षात सरकारी तिजोरी लुटण्याचे काम सुरू आहे. यामुळे या अन्यायग्रस्त समाज घटकांनी त्यांना गावबंदी करावी व रस्त्यावर फिरू देऊ नये. याशिवाय तुमचे प्रश्न, समस्या सुटणार नाही, असे त्यांनी निक्षून सांगितले.

Story img Loader