लोकसत्ता टीम

नागपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करताना मतदानयंत्राऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. असे केल्यानेच लोकांच्या मनातील संशय दूर होईल, असेही ते म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

Vijay Wadettiwar, Congress, Vijay Wadettiwar news,
वडेट्टीवारांना घेरण्याचे काँग्रेसमधूनच प्रयत्न सुरू
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Eknath Shinde, reservation,
Eknath Shinde : आरक्षण रद्द करणाऱ्यांविरोधात आम्ही उभे राहू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
TMC MP Jawhar Sircar
TMC MP Jawhar Sircar : तृणमूल काँग्रेस अन् खासदारकीचा राजीनामा देण्याचं कारण काय? जवाहर सरकार यांनी केलं मोठं भाष्य
cbi anil Deshmukh marathi news
सीबीआयकडून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह पोलीस उपायुक्त, निवृत्त सहाय्यक आयुक्तांवर गुन्हा
Man Khatav Constituency Prabhakar Deshmukh vs MLA Jayakumar Gore MArathi News
कारण राजकारण: विश्वासार्हता, आमदारकी टिकवण्याचे जयकुमार गोरे यांच्यापुढे आव्हान
Himanta Biswa Sarma
CM Himanta Sarma : “आसामला धमकवण्याची तुमची हिंमत कशी झाली?” ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ विधानवरून मुख्यमंत्री सरमा यांचा हल्लाबोल!
Bhagyashree Dharmarao Atram is an election candidate from Sharad Pawar group against Dharmarao Baba
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांविरोधात त्यांच्या कन्येला उमेदवारी, अनिल देशमुखांनी स्पष्टच सांगितले…

अमेरिकेसारख्या देशाने मतदान यंत्राने (ईव्हीएम) निवडणूक घेणे बंद केले आहे. भारतातही ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे केंद्र सकार सांगत आहे तर तर एकदा मतपत्रिकेवर निवडणूक घेऊनच पाहावी.

आणखी वाचा-‘ते’ अशांतता पसरवू शकतात…तो प्रयत्न हाणून पाडा- मनोज जरांगे पाटील

भाजप विरोधी पक्षात असताना त्यांचे नेतेही ईव्हीएमवर निवडणुका घेणे बंद करण्याची भूमिका मांडत होते. भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पटोले हे पोटनिवडणूक ६७ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मतांनी निवडून आला. सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते, असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.