लोकसत्ता टीम

नागपूर : विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी मुख्यमंत्री व शिवसेना (उद्धव ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे समर्थन करताना मतदानयंत्राऐवजी मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याची मागणी केली. असे केल्यानेच लोकांच्या मनातील संशय दूर होईल, असेही ते म्हणाले. ते आज नागपुरात पत्रकारांशी बोलत होते.

Pratap Patil Chikhlikar on Ashok Chavan
Pratap Patil Chikhlikar : प्रताप पाटील चिखलीकरांचा अशोक चव्हाणांना मोठा इशारा; म्हणाले, “जर कोणात खुमखुमी असेल तर…”
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Prithviraj Chavan On Budget 2025
Prithviraj Chavan : “अर्थसंकल्पाने आमची घोर निराशा केली”, पृथ्वीराज चव्हाण यांची अर्थसंकल्पावरून टीका
Ajit Pawar On Suresh Dhas
Ajit Pawar : “सुरेश धसांना काय वाटतं याच्याशी देणंघेणं नाही”, अजित पवारांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “खालचे कार्यकर्ते…”
Sanjay Raut on bmc elections
Sanjay Raut : मुंबई पालिकेत ठाकरे गटाचा स्वबळाचा नारा, इतर शहरांचं काय? संजय राऊतांनी केलं स्पष्ट; म्हणाले…
MLA Ravi Rana On Uddhav Thackeray
Ravi Rana : “उद्धव ठाकरे अन् देवेंद्र फडणवीसांची छुपी रणनीती”, ‘या’ नेत्याचा मोठा दावा; म्हणाले, “लवकरच…”
BJP leader manoj tiwari interview
ते ‘रेवड्या’ वाटतात, आम्ही ‘मोफत’ देतो; भाजपा नेते मनोज तिवारींची ‘आप’वर टीका
Ajit Pawar On Jitendra Awhad
Ajit Pawar : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीबद्दल जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांच्या तपासात…”

अमेरिकेसारख्या देशाने मतदान यंत्राने (ईव्हीएम) निवडणूक घेणे बंद केले आहे. भारतातही ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संभ्रम आहे. निवडणूक प्रामाणिकपणे घेतो असे केंद्र सकार सांगत आहे तर तर एकदा मतपत्रिकेवर निवडणूक घेऊनच पाहावी.

आणखी वाचा-‘ते’ अशांतता पसरवू शकतात…तो प्रयत्न हाणून पाडा- मनोज जरांगे पाटील

भाजप विरोधी पक्षात असताना त्यांचे नेतेही ईव्हीएमवर निवडणुका घेणे बंद करण्याची भूमिका मांडत होते. भंडारा लोकसभेच्या पोटनिवडणुकीत नाना पटोले हे पोटनिवडणूक ६७ हजार मतांनी निवडून आले. त्यानंतर सहा महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार अडीच लाख मतांनी निवडून आला. सहा महिन्यात इतके मतपरिवर्तन कसे घडून येते, असा प्रश्न उपस्थित करीत यामुळे जनतेच्या मनात संशय असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

Story img Loader