वर्धा: अद्याप अनेक गावात दळणवळणाच्या सोयी झालेल्या नाहीत. त्यामुळे पूर आला की गावकऱ्यांची चांगलीच दैना उडते. म्हणून सोय निर्माण व्हावी यासाठी स्थानिक पुढारी धडपडत असतात. वर्धा लोकसभा मतदारसंघातील उडखेड हे असेच एक गाव पुराने ग्रस्त असलेले. या गावाला जोडणारा मार्ग रेल्वेने बाधित झालेला. त्यामुळे उडखेद ते तरोडा असा रेल्वे पूल व्हावा म्हणून गावकरी कित्येक तपापासून प्रतीक्षेत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा