नागपूर : अलिकडे शेती हा तोट्याचा व्यवसाय असा सर्वांचा समज झाला आहे. त्यामुळे तरुण पिढीही या व्यवसायाकडे फारशी येताना दिसत नाही. परंतु आता शेतीच्या व्यवसायात मोठी क्रांती होणार आहे.विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेने (व्हीएनआयटी) नवे संशोधन केले असून त्याच्या वापराने शेतीच्या व्यवसायात मोठी क्रांती होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न ‘डबल’ करण्याची घाेषणा केंद्र सरकारने केली हाेती. ही घाेषणा सत्यात उतरेल, असा दावा व्हीएनआयटीचे प्रा. डाॅ. दिलीप पेशवे यांनी केला आहे.व्हीएनआयटी व देशातील इतर संशाेधक संस्थांनी मिळून शेतकऱ्यांसाठी पेरणीपासून कापणी व मळणीपर्यंतची यंत्रे तयार केली आहेत. या यंत्राचा वापर केल्यास खर्च कमी हाेईल व शेतकऱ्यांचे उत्पन्न २५० टक्के वाढेल, असा विश्वास डाॅ. पेशवे यांनी व्यक्त केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा