वर्धा : जिल्ह्यातील चारही आमदारांनी बाजार समिती निवडणुकीत थेट उड्या घेतल्याने निवडणुका रंगतदार झाल्या आहेत. काँग्रेसचे आमदार रणजीत कांबळे यांनी देवळी व वर्धेत सहकार गट, तर हिंगणघाट येथे भाजपाचे आमदार समीर कुणावार यांना सोबत घेत उडी घेतली. त्यांना वर्धा, देवळी या बाजार समित्या ताब्यात येण्याची खात्री वाटते. हिंगणघाट येथे सहकार नेते सुधीर कोठारी बाजी मारतील, अशी स्पष्ट चिन्हे आहेत.

सेलूत आमदार डॉ. पंकज भोयर विरुद्ध सहकार नेते सुरेश देशमुख व काँग्रेसचे शेखर शेंडे अशी लढत असून आमदारांनी प्रथमच उडी घेतली आहे. आर्वी येथे आमदार दादाराव केचे तळ ठोकून आहेत. जिल्ह्यात दीड वर्ष विलंबाने होत असलेल्या या निवडणुकांत २५९ उमेदवार रिंगणात आहेत. आज चार ठिकाणी मतदान असून उर्वरित तीन ठिकाणी तीस एप्रिलला मतदान होणार.

Solapur District Assembly Elections Shiv Sena Thackeray Group Constituency Candidates
सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाची कोंडी; जागा वाटपात मतदारसंघ, उमेदवारांचीही वाणवा
21st September Rashi Bhavishya & Marathi Panchang
२१ सप्टेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थीला बाप्पा करणार ‘या’…
Hoardings, Navi Mumbai, MLA, businessmen,
नवी मुंबई : भावी आमदारांची फलकबाजी, जागोजागी लागलेल्या होर्डिंगमुळे शहर विद्रुप, फलक व्यावसायिकांना नोटिसा
mla sudhir gadgil marathi news
सांगली: सुधीर गाडगीळ यांची निवडणुकीतून माघार, कार्यकर्त्यांकडून फेरविचाराची मागणी
Chandrapur, Congress, Ayarams, loyalists, assembly elections, Maha vikas Aghadi, candidature, party tensions, Maharashtra assembly election 2024,
आयारामांमुळे काँग्रेस निष्ठावंतांमध्ये अस्वस्थता; चंद्रपूर जिल्ह्यातील चित्र
Sangli, Sanjaykaka Patil, Legislative Assembly,
सांगली : एका पराभवाने खचणारा मी नाही! संजयकाका पाटील यांचे विधानसभेसाठी सुतोवाच
Buldhana Assembly Election
बुलढाणा: युतीत आलबेल, आघाडीत रस्सीखेच; विधानसभा निवडणुकीसाठी…
Thackeray Group, Sushma Andhare, Vadgaon Sheri assembly, Pune, Assembly Elections, Flexes, Uddhav Balasaheb Thackeray, Shiv Sena,
सुषमा अंधारे यांना ‘या’ मतदारसंघात उमेदवारी मिळावी म्हणून पुण्यात लागले फ्लेक्स

हेही वाचा – धक्कादायक! दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार, नागपूर जिल्ह्यातील सुरक्षा यंत्रणेवर गंभीर प्रश्न

निवडणुकांमध्ये काही ठिकाणी मतदारांसाठी घोडेबाजार भरला होता. त्याचे सावट आज दिसण्याची चिन्हे आहेत. प्रामुख्याने सहकार नेतेच सूत्र सांभाळत असल्याने व त्यांचे पुत्र रिंगणात असल्याने त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ची बाब ठरली आहे.