वर्धा : विधानसभेत १०० टक्के यश मिळवून देण्याचा जिल्हा भाजपचा निर्धार अखेर यशस्वी झाला आहे. देवळीत इतिहास घडला. पाच वेळा सलग विजयी होणारे काँग्रेसचे रणजित कांबळे यांना प्रथमच पराभव चाखावा लागला. भाजपचे राजेश बकाने यांनी दमदार बढत घेत त्यांना धूळ चारली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा