वर्धा: शेतकरी आत्महत्यांचा जिल्हा, हे वर्धा जिल्ह्यावरील लांछन होता होई दूर होईना. योजना येतात आणि जिरतात. आत्महत्यांचा आलेख उंचावतोच. त्यास आळा बसावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी प्रथम शेतकऱ्यांचे पालकत्व स्वीकारले आहे.जिल्हा सहकारी बँकेस संजीवनी देत शेतकऱ्यांना कर्जवाटप तर सूरू केले. आता या शेतकऱ्यांनी जोड उत्पन्न घ्यावे म्हणून त्यांना संपन्न शेती ते दाखविणार. तब्बल दोनशे शेतकऱ्यांना घेऊन पालकमंत्री कृषिविषयक प्रयोगाची पंढरी म्हणून परिचित बारामती येथे नेत आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा