लोकसभा निवडणुकीची मतमोजनी सुरू झाली असून यंदा कुण्या पक्षाला एकतर्फी विजय मिळेल असे वाटत नाही. यंदा भाजपला मोठो फटका बसेल असे विरोधी पक्षांना वाटते. महाराष्ट्रातील पक्षफुटी, बंड, तसेच सामाजिक प्रश्न, बेरोजगारी या सारख्या विषयांवर जनता देखील अस्वस्थ असल्याचे दिसून आले होते. याचा काही परिणाम लोकसभा निवडणुकीवर पडेल असा अंदाज बांधण्यात येत होता. वर्धा लोकसभा क्षेत्रातील नागरिकांनाही हे प्रश्न भेडसावत होते. आज निकालाच्या दिवशी महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळे यांनी याच प्रश्नांना वाचा फोडत निवडणुकीत यश मिळणाल असल्याचा विश्वास व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा