वर्धा : काँग्रेस समितीने आंदोलन छेडले. शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर आणि त्याची जाण राज्य सरकारला नाही, म्हणून नवनियुक्त काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज आंदोलन करण्याचा उपक्रम जाहीर केला होता. यात सर्वांनी सहभागी होण्याचे निर्देश हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले. पण प्रमुख नेत्यांनीच दांडी मारली. त्यात जिल्हा काँग्रेस समितीचे सर्वेसर्वा व माजी आमदार रणजित कांबळे हे प्रमुख गैरहजर. प्रमुख नेत्यांपैकी चारूलता टोकस, अनंत मोहोड, डॉ. उदय मेघे, प्रवीण हिवरे, सुधीर पांगुळ, अविनाश काकडे, बाळा जगताप, सुनील कोल्हे, बाळा माउस्कर सागर सबाने प्रामुख्याने उपस्थित होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा