वर्धा : कंत्राट पद्धतीत कामगार, कर्मचारी वर्गाची पिळवणूक होत असल्याची ओरड नवी नाही. पण बोलायची सोय नाही कारण रोजगार जाण्याची भिती. अश्याच भीतीत येथील काही आहेत. वर्धा नगर परिषदेत पाणी पुरवठा विभाग आहे. ता विभागाचे कार्य जनतेच्या अत्यंत गरजेचे. इथलेच कर्मचारी संपावर गेल्यास पाणी पुरवठा करणार कोण, असा प्रश्न आहे. शहरात पाणी पुरवठा जल शुद्धीकरण प्रकल्पच्या टाकीतून होतो. टाकी भरणे, भरली की शहरातील पाणी पुरवठ्याचे व्हॉल्व्ह सोडणे व नंतर ते बंद करणे, अशी कामे काही कर्मचारी करतात.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा