अकोला : प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभमेळाला जाण्यासाठी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेबत ठाकरे समृद्धी महामार्गाचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. या काळात समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या प्रचंड वाढली. एकट्या वाशीम जिल्ह्यामध्ये ४७ दिवसांत गंभीर स्वरूपाचे, छोटे, मोठे असे एकूण ६५ अपघात घडले. या अपघातांमध्ये सात जणांचा बळी गेला, तर ६७ जण जखमी झाले. सलग वाहन चालवण्यात आल्याने अनेक अपघातात मानवी दोष देखील समोर आले आहेत.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा