वाशीम : कडक उन्हाळयाचे दिवस असल्यामुळे हातपंप, नद्या, प्रकल्पासंह विहिरींनी तळ गाठला आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. जिल्ह्यातील २०० गावांपेक्षा अधिक गावात पाणीटंचाईचा अंदाज असून जिल्हा प्रशासनाने १६६ कोटींचा कृती आराखडा तयार केला आहे. मात्र बहुतांश गावे पाणीटंचाईने होरपळत असताना प्रशासन उपयायोजना कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा