अकोला : जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे शहराच्या विविध भागातील पाणीपुरवठा तीन दिवस बंद राहणार आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी अडचण होणार आहे.

अकोला ते महान मुख्य जल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. ५ ते ७ ऑगस्टदरम्यान २५ एमएलडीवरून होणारा पाणीपुरवठा बंद राहील. शहरातील शिवनगर, आश्रयनगर व बसस्थानकामागील जलकुंभ अंतर्गत शिवणी जलकुंभ, शिवर जलकुंभ, शिवापूर जलकुंभाअंतर्गत येणाऱ्या भागांचा पाणीपुरवठा होणार नाही. तसेच ६५ एमएलडी प्रकल्पावरील होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. त्यामध्ये महाजनी जलकुंभ, तोष्णीवाल जलकुंभ, आदर्श कॉलनी, जलकुंभ, केशवनगर जलकुंभ, नेहरू पार्क जलकुंभ, रेल्वे स्टेशन जलकुंभ, गंगानगर जलकुंभ, अकोट फैल जलकुंभ, जोगळेकर प्लॉट जलकुंभ, लोकमान्य नगर जलकुंभ, गुडधी जलकुंभ अंतर्गत येणाऱ्या भागांचा समावेश आहे.

Water from 19 private purification projects on Sinhagad Road is contaminated
‘त्या’ १९ खासगी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी देखील दुषितच!
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
water supply cut in mumbai news
मुंबईत बुधवारी, गुरुवारी पाणीपुरवठा बंद
Mumbai corporation 540 crore cleaning drains monsoon
नाल्यांच्या सफाईसाठी ५४० कोटींचा खर्च अपेक्षित
On which day will water supply be stopped in Nagpur
नागपुरात कोणत्या दिवशी पाणी पुरवठा बंद राहणार? ३० तास …
Thane Water Cut Supply Disrupted Due to Power Outage at Temghar Pumping Station
ठाणेकरांपुढे पाणी संकट; टेमघर पाणी पुरवठा केंद्रातील वीज यंत्रणेत बिघाड 
17 percent water loss from 65 major irrigation projects in Maharashtra state
धरणांमधील १७ टक्के पाणी वाया! कालव्यांची दुरवस्था, बाष्पीभवनाच्या वाढत्या वेगाचा परिणाम
Ghodbunder water shortage in old Thane
घोडबंदरपाठोपाठ जुन्या ठाण्यातही पाणी टंचाई; पाणी समस्या सोडवाच पण, तोपर्यंत टँकरने मोफत पाणी द्या, बैठकीत मागणी

हेही वाचा – वर्धा: वैद्यकीय महाविद्यालयाबाबत शासनाचे एकीकडे आश्वासन तर दुसरीकडे नियुक्तीचे धोरण असल्याने संभ्रम

हेही वाचा – “पंतप्रधान मोदींनी भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र काही लोक…” उपराष्ट्रपती धनखड यांचे विधान

शहरातील नागरिकांनी पिण्याच्या पाण्याची पुरेशी साठवणूक करून पाण्याचा अपव्यय टाळावा, काटकसरीने पाण्याचा वापर करावा, असे आवाहन महापालिका पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी केले आहे.

Story img Loader