नागपूर : राज्यातील हवामानात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बदल होत आहेत. रात्री आणि पहाटे गारवा तर दिवसा मात्र उन्हाच्या झळा जाणवत आहेत. राज्यातील तापमान केव्हाच ४० अंश सेल्सिअसपर्यंत पोहचले आहे. तर बहुतांश ठिकाणी कमाल तापमान ३५ ते ४० वर पोहोचले आहे.उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वाधिक तापमानाच्या नोंदवले जात आहेत. दरम्यान, गेल्या २४ तासांत तापमानात मोठा बदल जाणवत आहे. सुमारे चार ते पाच अंश सेल्सिअसने तापमानात वाढ नोंदवण्यात आली आहे. पुण्यात कमाल तापमान ३५.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर ठाण्यात ३६.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा