चंद्रपूर: चंद्रपूर शहराची जीवनवाहिनी इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणास तसेच झालेल्या विद्रुपीकरणास वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोली) हेच जबाबदार आहे असे शपथपत्र जिल्हाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाखल केले आहे. दरम्यान वेकोलिने दोन्ही नद्यांचे खोलीकरण करावे, संरक्षण भिंत बांधावी, पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून सकारात्मक निर्णय घेण्यास बाध्य करावे अशी मागणी माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केली आहे. या प्रकरणी वेळ पडल्यास सर्वोच्च न्यायालयात दाद मागू, प्रसंगी आंदोलनाचा इशाराही पुगलियांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा