नागपूर : ‘एमपीएससी’ची तयारी करताना एक दिवस दहा तास आणि पुढचे चार दिवस दोन तास अभ्यास करून यश मिळवता येत नाही. ध्येय ठरवून अभ्यास करावा लागतो. आपल्याला या परीक्षेसाठी किती वर्षे द्यायची आहेत हे आधीच निश्चित हवे. आत्मपरीक्षण करून आपल्यातील शक्ती आणि उणिवा ओळखल्या तरच यश मिळवता येईल, असे मत ‘एमपीएससी’द्वारे उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झालेल्या आणि राज्यात मुलींमधून पहिल्या आलेल्या वैष्णवी बावस्कर यांनी व्यक्त केले. ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान त्यांनी ‘एमपीएससी’च्या विविध परीक्षांच्या तयारीवर सविस्तर चर्चा केली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा