२०१९ मध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली होती. याच आघाडीने तेव्हा भाजपला सत्तेच्या सिंहासनापासून दूर खेचले होते. आणि यंदा या विरोधकांच्या एकत्रित शक्तीने महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीमध्ये चांगले यश संपादित केले आहे. महाविकास आघाडीमुळे महायुतीला महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फटका बसला आहे. तर इंडिया आघाडीनेही भाजपला देशपातळीवर चुरशीची लढत दिली. दरम्यान या घडामोडींवर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी झी मराठीच्या प्रतिनिधीला प्रतिक्रिया दिली. त्यांनी शरद पवारांचे कौतुक केले असून ते कोणताही चमत्कार घडव शकतात, असा विश्वास व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा