नागपूर : दिवाळीला भेसळ रोखण्यासाठी राज्यात सगळीकडे भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. ज्या दुकानात भेसळ आढळले तर संबंधित वस्तू तयार करणारी कंपनी आणि दुकान बंद करण्यात येईल. जे भेसळ करतील त्यांना शिक्षा भोगावीच लागेल असा इशारा अन्न व औषध मंत्री धर्मराव आत्राम यांनी दिला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा