नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यानी खोट्या शपथपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला होता, असा आरोप अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केला होता आणि त्याला अनिल देशमुख यांनी दुजोरा दिला होता. फडणवीस यांनी आरोप फेटाळले असले तरी शपथपत्राबाबत संदिग्धता कायम आहे. फडणवीस यांच्यावरील गंभीर स्वरुपाच्या आरोपांमुळे महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजपामधील फडणवीस समर्थक देशमुख आणि मानव यांच्यावर टीका करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष प्रहारचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी रविवारी विमानतळावर माध्यामांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा