वाशिम : जिल्ह्यात अंदाजे १ हजार ७६ अंगणवाड्या असून यामधील बालकांसाठी पोषण आहार दिला जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने आहार वाटप बंद असताना पालकांच्या मोबाईल फोनवर आहार वाटप केल्याचे मॅसेज प्राप्त होत असल्यामुळे पोषण आहार वाटपातील गोंधळ समोर येत असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

हेही वाचा – भुजबळ, वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहे, बबनराव तायवाडे यांचा आरोप

Rape in Uttarpradesh
Rape in UP : रात्री शौचास गेली अन् शाळेतील शिपायांनी रोखलं; १३ वर्षीय मुलगी गर्भवती राहिल्याने धक्कादायक प्रकार उजेडात!
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
Gold Silver Price
Gold-Silver Price: ग्राहकांच्या चेहऱ्यावर आनंद! दरवाढीनंतर सोन्याचे भाव झालेत कमी, १० ग्रॅमची किंमत जाणून घ्या
Sangli District Bank Lek Ladki Scheme for Farmers Daughters
सांगली जिल्हा बँकेची शेतकऱ्यांच्या मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’; लग्नावेळी दहा हजारांची विनापरतावा मदत
चार आठवड्यांत खुल्या कारागृहांची माहिती द्या! राज्य सरकारांना सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
India allows drugs for weight loss Alzheimer’s and cancer approved globally
विश्लेषण : अल्झायमर्स, वजनघट, कर्करोगावरील औषधे भारतात येण्याचा मार्ग सुरळीत… काय आहे नियमातील नवा बदल?
woman commits suicide dowry marathi news
कल्याण: टिटवाळ्यात विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासू-सासर्‍यांसह तीन जण अटकेत
Suicides, doctors, prevent, government,
भावी डॉक्टरांच्या आत्महत्या वाढल्या! सरकारनं त्या रोखण्यासाठी उचललं मोठं पाऊल

हेही वाचा – ७ फेब्रुवारीला चंद्रपुरात महामोर्चा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी

जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मागील काही महिन्यांपासून संपावर असल्यामुळे पोषण आहार वितरण राखडले आहे. अंगणवाड्यात शिकणाऱ्या बालकांचा पोषण आहार तीन महिन्यांपासून आलाच नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र पालकांच्या मोबाईलवर पोषण आहार दिला. असा संदेश शासनाकडून न चुकता दिला जात आहे. याबद्दल पालकांनी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांना पोषण आहार आलाय आमचा आम्हाला मिळाला नाही. अशी विचारना केली असता पोषण आहार अजून आलाच नाही. असे उत्तर दिले जात आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहारवर कोण डल्ला मारतंय? असा प्रश्न पालकांसाह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.