वाशिम : जिल्ह्यात अंदाजे १ हजार ७६ अंगणवाड्या असून यामधील बालकांसाठी पोषण आहार दिला जातो. मात्र मागील काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांनी संप पुकारल्याने आहार वाटप बंद असताना पालकांच्या मोबाईल फोनवर आहार वाटप केल्याचे मॅसेज प्राप्त होत असल्यामुळे पोषण आहार वाटपातील गोंधळ समोर येत असल्याने सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी पालकांमधून होत आहे.

हेही वाचा – भुजबळ, वडेट्टीवार समाजाची दिशाभूल करत आहे, बबनराव तायवाडे यांचा आरोप

which food should not eat with curd
दह्याबरोबर चुकूनही खाऊ नका ‘हे’ पदार्थ, अन्यथा आरोग्याला विपरीत परिणामांचा धोका
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Leafy Vegetables Health Benefits| How much Leafy Vegetables to Eat
Leafy Vegetables Health Benefits: पालेभाज्या खाताना कोणती काळजी घ्याल?
Eating Papaya With Seeds know benefits risks from experts
पपईच्या बिया फेकताय? तज्ज्ञांनी सांगितले पपई बियांसह खाण्याचे फायदे; पण खायचे कसे हे पाहा आधी
Kerala Health, Women and Child Welfare Minister Veena George posted the video of the boy’s request on her Facebook page. (Image Credit: Facebook/Veena George)
Kerala News : “उपमा नको चिकन फ्राय किंवा बिर्याणी हवी”; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओनंतर आता अंगणवाडी आहारात येणार वैविध्य, ‘या’ राज्याचा निर्णय
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय? (फोटो सौजन्य पीटीआय)
शालेय पोषण आहारातील अंडी आणि साखरेचा निधी बंद; महायुतीच्या निर्णयामागचं कारण काय?
PM Modi on obesity Cut oil in diet by 10 per cent
“आहारातून तेलाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करा”: लठ्ठपणा कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदींचा सल्ला! सामान्य भारतीयाला किती तेलाची आवश्यकता असते?
Kaustubh Pol wrote later to Kolhapur District Collector demanding proper disposal of illegally cremated crocodile
सांगलीत मृत मगरीच्या अंत्यसंस्कारावरून वाद, मृतदेहाची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावण्याची मागणी

हेही वाचा – ७ फेब्रुवारीला चंद्रपुरात महामोर्चा, जातनिहाय जनगणना करण्याची मागणी

जिल्ह्यात विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मागील काही महिन्यांपासून संपावर असल्यामुळे पोषण आहार वितरण राखडले आहे. अंगणवाड्यात शिकणाऱ्या बालकांचा पोषण आहार तीन महिन्यांपासून आलाच नसल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे मात्र पालकांच्या मोबाईलवर पोषण आहार दिला. असा संदेश शासनाकडून न चुकता दिला जात आहे. याबद्दल पालकांनी अंगणवाडी केंद्रामध्ये जाऊन अंगणवाडी सेविकांना पोषण आहार आलाय आमचा आम्हाला मिळाला नाही. अशी विचारना केली असता पोषण आहार अजून आलाच नाही. असे उत्तर दिले जात आहे. यामुळे अंगणवाडीतील बालकांच्या पोषण आहारवर कोण डल्ला मारतंय? असा प्रश्न पालकांसाह नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

Story img Loader