नागपूर : हिंदू धर्मामध्ये विवाह करताना गेल्या काही वर्षात मुलाचा किंवा मुलींचा विवाह करताना पालकांकडून मुलांची आणि मुलीची पत्रिका (कुंडली) जुळते आहे की नाही हे बघितले जाते. यामध्ये दोन्ही पक्षातील म्हणजेच वर आणि वधूचे किती गुण जुळतात हे पाहिजे जाते आणि याच आधारावर लग्न करणे शक्य आहे की नाही हे ठरवले जाते. यातही अनेक लोकांचा या जन्मकुंडलीवर विश्वास नसतो त्यामुळे ते पत्रिका पाहण्याच्या भानगडीत पडत नाही.मात्र अनेकदा पत्रिका जुळत नसल्याने लग्न जुळत नाही वगैरे असे आपण ऐकत असताना हे पत्रिका जुळणे म्हणजे नेमके काय याबाबत अनेकांना माहिती नाही.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा