अकोला : शिक्षक महासंघ व विज्युक्टाने पुकारलेल्या आंदोलनाचे गंभीर परिणाम बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर होत आहे. शिक्षकांच्या बहिष्कार आंदोलनामुळे राज्यातील बारावीच्या परीक्षेतील सुमारे ५२ लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकनाचे काम रखडल्याचा दावा आंदोलक संघटनांनी केला आहे.
या आंदोलनामुळे पुणे येथील मुख्य नियमकांच्या सर्व बैठकी रद्द झाल्यानंतर आज अमरावती विभागीय शिक्षण मंडळातील मराठी विषयाच्या नियमकाची बैठक सुद्धा झाली नाही. अमरावती विभागात बारावीला एक लाख ५२ हजार विद्यार्थी प्रविष्ठ असून, सहा लाखांपेक्षा अधिक उत्तपत्रिका तपासणीशिवाय पडून आहेत. या आंदोलनाचा परिणाम निकालावर पडण्याची दाट शक्यता आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा