लोकसत्ता टीम

चंद्रपूर : शेतात काम करण्यासाठी गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला केला. यात महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना ब्रम्हपुरी तालुक्यातील हळदा शेतशिवारात घडली. सायत्राबाई नामदेव कामडी, असे मृत महिलेचे नाव आहे.

Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!
bigg boss 18 advocate Gunaratna sadavarte entry with pet donkey max in salman khan show watch promo
Bigg Boss 18 : गुणरत्न सदावर्तेंची शोमध्ये एन्ट्री,…
The Lok Adalat ordered Rs 4 crore compensation for bike riders family after collision
अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराच्या कुटूंबियांना साडेचार कोटींची नुकसान भरपाई, मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचे आदेश
Vile Parle woman entered in house and stole after falsely claiming sent by domestic worker
मुंबई : वृद्धांच्या घरात शिरून चोरी, आरोपी महिलेला अटक
Lizard fell in curry, people in poisoned Bhandara,
धक्कादायक… भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात ५१ जणांना विषबाधा
Due to indebtedness women try to commit suicide in Indrayani river Alandi
आळंदी: इंद्रायणी नदीत ‘ती’ मृत्यूची वाट पाहत बसली; पण नियतीला काही वेगळच…
Odisha army officers fiance sexual assault news
लष्करातील जवानाच्या होणाऱ्या पत्नीचा पोलीस ठाण्यातच लैंगिक छळ, दोन महिला पोलीस कर्मचाऱ्यांसह पाच जण निलंबित
Sanjay Rathod case, girl suicide, High Court,
संजय राठोड प्रकरण : तपासाला आक्षेप नसल्याचा आत्महत्या केलेल्या तरुणीच्या वडिलांचा उच्च न्यायालयात दावा

बुधवारी सकाळी ब्रह्मपुरी दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या हळदा गावातील शेतात सायत्राबाई काम करण्यासाठी गेल्या होत्या. हा परिसर जंगलव्याप्त असून येथे वन्यप्राण्यांचा वावर आहे. सायंकाळी घरी परत येत असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू झाला.

आणखी वाचा-नागपूर : हत्याकांडातील आरोपीचा ‘लॉकअप’मध्ये आत्महत्येचा प्रयत्न

हळदा शेतशिवारात सध्या पीक कापणी सुरू आहे. यासाठी महिला सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत जीव मुठीत घेवून शेतात काम करतात. चंद्रपूर जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष मोठ्या प्रमाणात वाढला आहे. आतापर्यंत यात अनेकांनी आपला जीव गमावला आहे. चिमूर तालुक्यात गेल्या चौवीस तासात वाघांच्या हल्ल्याच्या दोन घटना घडल्या असून यात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.